धक्कादायक! राज्यात तीन वर्षात ११ लाख लोकांना भटक्या श्वानांचा चावा

विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.