
“मराठे युद्धात जिंकले, पण तहात हरले”, विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…
सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं. सगेसोयरे शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा […]