रायगडमधील हापूस मुंबईच्या बाजारात

30/01/2025 Team Member 0

यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. अलिबाग – यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान […]

लहरी हवेचा फळबागांना फटका

30/12/2024 Team Member 0

मराठवाड्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून थंडी गायब झालेली असून सकाळच्या वेळात ढगाळ वातावरण असते. त्यामुळे मोसंबीची फळगळती होत असून अनेक भागांमध्ये मंगू रोगाचाही प्रादुर्भाव […]

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्यभर लढा, महिला शेतकरी परिषदेत निर्णय

27/12/2024 Team Member 0

महिला शेतकऱ्यांचे हक्क केंद्रस्थानी आणण्यासाठी राज्यभर जिल्हावार महिला शेतकऱ्यांच्या परिषदा आयोजित करून त्यांच्या प्रश्नांवर लढे उभारण्याचा निर्णय महिला शेतकरी परिषदेत घेण्यात आला.लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक […]

महानगरांना कांदा रडविणार ? नाशिकमध्ये सोमवारपासून लिलाव बंद

21/08/2023 Team Member 0

केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्याने परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे. नाशिक – केंद्र सरकारने कांद्यावर […]

शेतकरी हेमचंद्र पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार जाहीर; ऑगस्टमध्ये वितरण 

27/07/2023 Team Member 0

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या पुरस्कार निवडीसाठी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर […]

टोमॅटोचा दर कोसळल्याने शेतकरी संतप्त; नाशिक बाजार समितीत शेतीमाल ओतून आंदोलन

19/05/2023 Team Member 0

लाखो रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. नाशिक : जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ गुरुवारी टोमॅटोचेही भाव घसरल्याने नाशिक कृषी उत्पन्न […]

नाशिक- शेतमालाला भाव नसल्याने गाव विकण्याचा ठराव, माळवाडीकरांचा निर्णय

08/03/2023 Team Member 0

शेतमालाला भाव मिळत नसल्याने ग्रामस्थांनी गावच काढले विकायला नाशिक- सरकार दरबारी कधी विहीर चोरीला जाण्याची तर, कधी रस्ता चोरीला जाण्याची तक्रार केली जाते. परंतु, शेतमालाला भाव […]

रायगडमधील भातशेतीला मिळणार तंत्रज्ञानाची जोड ; ड्रोनच्या मदतीने केली जाणार किटक नाशक फवारणी

22/09/2022 Team Member 0

दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. अलिबाग : कोकणातील भातशेतीला आता तंत्रज्ञानाची जोड […]

नाशिकच्या शेतीला आता युरोपातून मदत; ‘सह्याद्री फार्म्स’मध्ये ३१० कोटींची गुंतवणूक

15/09/2022 Team Member 0

सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे. नाशिक : देशासह जगातील चाळीसहून अधिक देशांना पसंतीस उतरणारा शेतमाल पुरवणारी कृषिसंस्था म्हणून लौकिक […]

पश्चिम वऱ्हाडात पीक कर्ज वाटपाचा बोजवारा

22/10/2021 Team Member 0

राज्यात दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्हानिहाय पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येते. अडवणुकीमुळे शेतकरी सावकारांच्या दारी  अकोला :  पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांत […]