विशेषसामाजिक

नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अचानक थांबा

‘इंडिगो’ने विमान वाहतुकीतील गोंधळ दूर करण्यासाठी सध्याच्या वेळापत्रकात बदल केले असून, नाशिक-बेंगळुरू विमानसेवा तूर्त रद्द करण्यात आली आहे. येत्या 10…

आर्थिकविशेष

सायबर चोरट्यांनी ‘ज्वेलरी मार्केटिंग’ मधून दीड कोटी लाटले

नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) वर्षअखेरच्या तोंडावर पुन्हा एकदा डिजिटल आमिषांचा सापळा रचत सेवानिवृत्तांसह व्यावसायिकांना गंडा घातला आहे. नाशिक शहर…

राजकीयविशेष

माजी आमदार भोसले, पांडे, वाघ, पाटील, खैरेंचा भाजपमध्ये प्रवेश

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशकात आज (गुरुवारी) सकाळपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन…

आर्थिकदेश-विदेशविशेष

न्यूझीलंडशी व्यापार करार : न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचा विरोध

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार कराराची घोषणा सोमवारी करण्यात आली. या करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मार्च महिन्यात दोन्ही…

देश-विदेशविशेषसामाजिक

मुंबई – नाशिक प्रवास लवकरच सुकर

मुंबई – नाशिक महामार्गावरील वडपे – ठाणे महामार्गाच्या रूंदीकरणासह क्राँक्रीटीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…

आर्थिकविशेष

क्षीरसागर सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध

निफाड तालुका कार्यक्षेत्र असलेल्या लोकनेते आर. डी. (आप्पा) क्षीरसागर सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग नियमन अधिनियम, १९४९…

आर्थिकदेश-विदेशविशेष

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भविष्यातील विस्ताराला आता ठोस दिशा मिळू लागली असून, तिसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी सिडको मंडळाने अधिकृतपणे हालचाली सुरू…

देश-विदेशविशेषसामाजिक

तपोवनातील वृक्षतोडीविषयी आंदोलकांकडून दिशाभूल

तपोवनातील वृक्षतोडीच्या विषयात नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. प्रयागराज प्रमाणे नाशिकमध्येही साधुग्रामची जागा आधीपासून निश्चित आहे. तपोवनात १२ वर्षांपूर्वी जी…

विशेषसामाजिक

मुंबई नाशिक महामार्गावर चार महिने वाहतुक बदल

मुंबई नाशिक महामार्गावर माजिवडा ते वडपे रस्ता रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे. या…

आर्थिकविशेष

मुद्रांक शुल्क चुकवल्यास ६ महिने कारावास

केंद्र सरकारने विविध केंद्रीय कायद्यांमधील किरकोळ गुन्ह्यांसाठी दंड किंवा शिक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणलेल्या अधिनियमाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही आणलेले जनविश्वास विधेयक…