आर्थिक मदत सुरू ठेवण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही
आता अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू झाल्याने करोना संकटकाळात विविध घटकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. उत्पादन […]
आता अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू झाल्याने करोना संकटकाळात विविध घटकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. उत्पादन […]
बिलोरी तर्फे आयोजीत आजी आजोबा दिन वक्तृत्व स्पर्धेस भरघोस प्रतिसाद लाभला. जगभरातुन अनेक गुणी मराठी आणि इंग्रजी भाषा बोलणा-या स्पर्धकांनी आपले भाषणाचे विडीओ प्रवेशिकेच्या माध्यमातून […]
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. एकीकडे […]
कांदा, बटाटा, डाळी, तेलबिया, कडधान्ये आदी प्रमुख कृषी उत्पादनांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळणाऱ्या विधेयकाला संसदेने मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे या विधेयकासह तिन्ही वादग्रस्त कृषी विधेयकांचे आता […]
शहरात कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून नागरीकांनी सजग राहून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी, […]
चीनकडून भारतातील बडे नेते तसेच अधिकाऱ्यांची हेरगिरी केली जात असल्याचे प्रकरण ताजे असतानाच नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) अनेक संगणकांवर हॅकर्सने ‘हल्ला’ चढवला आहे. दिल्ली पोलिसांनी […]
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताच या निर्णयास कांदा उत्पादकांसह विविध स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधातील भावना व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील कांदा उत्पादकांच्या वतीने आता […]
डहाणू तालुका आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चौथ्या धक्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. सर्व लोक भीतीने घराबाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात जमले. मागील काही […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात चिनी बनावटीचे ११०० कॅमेरे बसविण्याचा घाट भाजप घालत आहे. भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने या निकृष्ट कॅमेऱ्यांवर […]
राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वे व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू […]
Copyright © 2024 Bilori, India