भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांची शांततेवर चर्चा; पूर्व लडाखच्या वादावर लवकर तोडगा काढण्यावर विचारमंथनप्रवासी जखमी
भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील उर्वरीत समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि संबंध ‘स्थिर आणि पुनरुज्जीवित’ करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. पीटीआय, अस्ताना भारत आणि चीनने […]