राजद्रोह कायद्याचा फेरविचार! ; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्राचे एक पाऊल मागे

10/05/2022 Team Member 0

या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिव मृत्युंजय कुमार नारायण यांनी सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल़े नवी दिल्ली : राजद्रोह कायद्यातील तरतुदींबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने […]