मणिपूरमध्ये सौहार्द निर्माण करू! काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विश्वास, भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ

15/01/2024 Team Member 0

मणिपूरच्या जनतेच्या वेदना आम्ही समजतो. त्यांना ज्या बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे त्याची कल्पना असून, राज्यात शांतता व सौहार्द आम्ही पुन्हा आणू असा निर्धार काँग्रेस […]